शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाळांतर्गत शैक्षणिक सहली बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:01 IST

मालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे वाढल्या अडचणी शिक्षकांचा त्रास बळावला!

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण उपसंचालकांकडून गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी एस.टी. बस अथवा अन्य शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या वाहनांमधूनच सहल काढता येऊ शकते. मात्र, एस.टी. बसेस उपलब्ध करण्यासाठी शाळांची पुरती धांदल उडत असून, आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यापासून बस उपलब्ध होईपर्यंत मोठा कालावधी लागत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे पालक, संस्थाध्यक्ष, शिक्षण विभागाची परवानगीदेखील यासाठी बंधनकारक असल्याने बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी शैक्षणिक सहल काढण्याबाबत उदासीनता बाळगली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

शैक्षणिक सहलीदरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने काही नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच बाहेर जगाचीही माहिती व्हावी, यासाठी शैक्षणिक सहल आवश्यक असून, त्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी अटींची पूर्तता करून शैक्षणिक सहलींचे आयोजन करायला हवे. - डॉ. ज्ञानेश्‍वर नागरेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी