शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

कालव्याच्या कामामुळे विहिर खचली; पाच वर्षांपासून नुकसान भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:00 PM

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देविहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

तालुक्यातील गोडेगाव धरणाचा डावा कालवा गट क्र.७६ संपादीत केलेल्या मधुन खोदावयास पाहिजे होत. पण गट क्र.७७/७८ मधुन विहीरीला लागुन खोदल्याने  शेतकºयाची  विहिर खचली.  याबाबत उमरी बु. येथील शेतकरी उदयसिंग मदन पवार  मागील पाच वर्षापासुन अनेक वेळा पत्र व्यवहार करुन देखील आजपर्यंत  लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.  

 याबाबत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग कारंजा यांच्या सन २०१२  पासून वारंवार पत्र व्यवहार करुनही गाड झोपेत असलेले प्रशासनाने साधी चौकशी केली नाही. उलट संपादीत जमीन सोडुन दुसºया गटातुन विहीरी  जवळुन कालवा नेल्याने विहीरीचे नुकसान झाले . यामुळे शेतीपासून जे उत्पन्न होणार होते, त्यापासून शेतकरी वंचित राहिले. याबाबत संबधितांकडे  ५ जानेवारी २०१२,  २५ जुलै २०१५, २३ मार्च २०१७, ५ आॅक्टोंबर २०१७ मध्ये निवेदन दिले होते. परंतु साधी पाहणी सुध्दा केलेली नाही. असे शेतकºयांनी संबधीतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून विहीरीची भरपाई देवुन, विहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.

तक्रारी माझ्याजवळ आहे. शेतकºयांच्या जे म्हणने आहे संपादीत जमीनी व्यतिरिक्त दुसºया जमीनीमधून कालवा झाला. त्या संदर्भात पुन्हा जमीन मोजणी करुन चौकशी करु.

- व्ही. आर. चौधरी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कारंजा 

टॅग्स :washimवाशिम