शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:13 IST

गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) - गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असून, शेतकºयांची झोप उडाली आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. गेल्या १२ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातूर असून दुबार पेरणीचे संकट समोर आहे तर दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. जुलै महिन्याचे पंधरा दिवस लोटले आहे तरी आसेगाव बांध धरण कोरडे आहे. साधारणत: १५ जुलैपर्यंत धरणात ६० ते ७० टक्के जलसाठा असतो. यावर्षी धरणात ठणठणाट आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत दुधडी भरून वाहणारी शिवनी नांदगाव जवळ असलेली भोपळपेंड नदी यावेळी कोरडी पडली आहे. आसेगाव परिसरात पाऊस नसल्याने सर्व तलाव, बंधारे कोरडेठण आहे. या भागात जलसंधारणाची कामे झाली. मात्र पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. यामुळे बिजांकूर कोमेजून जात आहेत. सध्या परिसरातील शिवणी, नांदगाव, चिंचोली सनगाव, पिपंळगाव येथे  पावसाळ्यातही तिव्र पाणी टंचाई जाणवत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी