शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:13 IST

गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) - गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असून, शेतकºयांची झोप उडाली आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. गेल्या १२ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातूर असून दुबार पेरणीचे संकट समोर आहे तर दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. जुलै महिन्याचे पंधरा दिवस लोटले आहे तरी आसेगाव बांध धरण कोरडे आहे. साधारणत: १५ जुलैपर्यंत धरणात ६० ते ७० टक्के जलसाठा असतो. यावर्षी धरणात ठणठणाट आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत दुधडी भरून वाहणारी शिवनी नांदगाव जवळ असलेली भोपळपेंड नदी यावेळी कोरडी पडली आहे. आसेगाव परिसरात पाऊस नसल्याने सर्व तलाव, बंधारे कोरडेठण आहे. या भागात जलसंधारणाची कामे झाली. मात्र पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. यामुळे बिजांकूर कोमेजून जात आहेत. सध्या परिसरातील शिवणी, नांदगाव, चिंचोली सनगाव, पिपंळगाव येथे  पावसाळ्यातही तिव्र पाणी टंचाई जाणवत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी