शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 4:02 PM

शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे. खरीपातील पेरणीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे जमीन खरडल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.शिरपूरसह परिसरातल्या दुधाळा, किन्हीराजा, वाघी बुद्रूक, खंडाळा यासह अन्य गावातील बहुतांश बळीराजांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत होते. अशातच २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच मालेगाव ते सेनगाव महामार्गावर अनेक ठिकाणी नाल्यांवर पुलाचे काम सुरु आहे. कंत्रटदाराने पुरेसी काळजी न घेतल्याने नाल्याच्या ठिकाणी पाणी अडले. यामुळे पुराचे पाणी किन्ही घोडमोड, दुधाळा येथील शेतकरी भगवान पुंडगे, श्रीराम बळी, महादेव गायकवाड, प्रभाकर गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल कव्हर, शिवाजी काळे आदींसह अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचल्याने पेरलेली बियाणे वाया गेले आहे. तसेच ज्या लोकांच्या पेरण्या सुरू होत्या त्या पेरणीवर जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. गावातील नदीचे पाणी हे पात्र सोडून अनेकांच्या शेतामध्ये घुसले व शेतातील माती खरडून वाहून नेली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसShirpur Jainशिरपूर जैन