शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:43 IST

शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

वाशिम : पश्चिम वऱ्हाडात यंदा तीव्र दुष्काळी स्थिती ओढ़वली आहे. त्यामुळे जमिनीत आर्द्रता उरली नाही. अशात शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केल्यास बिया कुजण्याची आणि किडींचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.पश्चिम वºहाडातील संपूर्ण बुलडाणा जिल्हा, अकोला जिल्ह्यातील पाच तालुके, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह इतर दोन महसूल मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, संपूर्ण पश्चिम वºहाडातच दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. प्रकल्प, विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून, जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला आहे. अशात कापूस उत्पादक शेतकºयांनी धूळ पेरणी केल्यास कपाशीचे वियाणे कुजून शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच कपाशीवर पुन्हा किडींचा प्रादूर्भाव होण्याची भितीही आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत असून, या संदर्भात शेतीशाळांचे आयोजन करुन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी