शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:58 IST

अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतानाही, याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.अवकाळी पावसाने बहुतांश धरणांमध्ये जलसाठा असून, त्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातील पाणी अवैधरित्या बाहेर सोडल्या जात आहे. या धरणातून पांगरी कुटे, एकांबा, खेरडी, कळंबेश्वर, डही आदी ठिकाणी लोक पिण्याकरता तसेच शेतीकरिता पाणी वापरतात. मात्र सध्या त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात कळंबेश्वर येथील शेतकरी ओम चतरकर, शंकर चतरकर, दत्तराव चतरकर, भागवत चतरकर, संतोष चतरकर, पुंजाजी नारायण चतरकर, सुनील शंकर गवई, विश्वास वानखडे, राजू डोके, शेषराव वंजारे, संतोष शिंदे, शालिक धनगर आदींनी कार्यालय गाठून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागले. कळंबेश्वर धरणातील पाणी वाया जात असल्यासंदर्भात मला काही शेतकºयांकडून समजले. यासंदर्भात आम्ही प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन वाया जाणारे पाणी ताबडतोब बंद करू.- आर.बी. तायडेअभियंता लघु सिंचन उपविभागधरणातून पाणी वाया जात असल्याबाबत तेथील अधिकाºयांना वारंवार सूचना दिल्या असून अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही हालचाल त्यांनी केली नाही. पाणी असेच वाहत राहिले तर आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन करू.-अनिता शंकर चतरकरसरपंच, कळंबेश्वर

टॅग्स :washimवाशिमDamधरण