शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:28 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एप्रिल २०१५ पासून पिक कर्ज थकीत असणाºया शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्ज माफी दिली जाणार आहे. त्यानुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कारंजा तालुक्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज थकीत असलेले ७ हजार ९७० आणि पुनर्गठणाच्या १ हजार ८७८ अशा एकूण ९ हजार ८४८ शेतकºयांना ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी ९ हजार ८०२ शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड देखील झाल्याची माहिती बँक निरीक्षकांनी मंगळवार, २५ फेब्रूवारी रोजी दिली.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यात कारंजा शाखेतील ३ हजार ४६७, कामरगाव २ हजार २४४, धनज बु. १ हजार ५३६, उंबर्डा बाजार ९३७, काजळेश्वर ४०७, पोहा ५९५ व मनभा शाखेतील ६१६ शेतकºयांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात ६२ विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पिक कर्ज वाटप करण्यात आले. संबंधितांकडे थकीत असलेले ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती बँक निरीक्षक डी.एम. वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाFarmerशेतकरी