शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:28 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एप्रिल २०१५ पासून पिक कर्ज थकीत असणाºया शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्ज माफी दिली जाणार आहे. त्यानुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कारंजा तालुक्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज थकीत असलेले ७ हजार ९७० आणि पुनर्गठणाच्या १ हजार ८७८ अशा एकूण ९ हजार ८४८ शेतकºयांना ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी ९ हजार ८०२ शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड देखील झाल्याची माहिती बँक निरीक्षकांनी मंगळवार, २५ फेब्रूवारी रोजी दिली.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यात कारंजा शाखेतील ३ हजार ४६७, कामरगाव २ हजार २४४, धनज बु. १ हजार ५३६, उंबर्डा बाजार ९३७, काजळेश्वर ४०७, पोहा ५९५ व मनभा शाखेतील ६१६ शेतकºयांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात ६२ विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पिक कर्ज वाटप करण्यात आले. संबंधितांकडे थकीत असलेले ५२ कोटी ३६ लाख १६ हजार ९१७ रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती बँक निरीक्षक डी.एम. वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाFarmerशेतकरी