शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

पाण्यासाठी विहिरीवर जीवघेणी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:21 IST

माळशेलूत भीषण पाणीटंचाई

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईची समस्या रौद्र रुप धारण करू लागली आहे. माळशेलू येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अक्षरश: जीवघेणी गर्दी उसळत असून, यामुळे एखादी व्यक्ती विहिरीत पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांत पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना तोकड्या असल्यानं पाण्याअभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. तालुक्यातील माळशेलूमध्ये पाणीटंचाईची समस्या खूपच तीव्र झाली आहे. तब्बल १८०९ लोकसंख्या असलेल्या या गावातील जलस्रोत आटल्यानं भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची  समस्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने गावाबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतील पाणी पाईपलाईनने गावातील विहिरीत चार ते पाच दिवसांनी सोडण्यात येते. या विहिरीत पाणी सोडताच गावकरी पाणी भरण्यासाठी विहिरीवर धाव घेतात. यामध्ये महिला, पुरुष, मुले आणि मुलींचाही समावेश असतो. आधीच आकाराने फारशी लहान असलेल्या या विहिरीच्या काठावर दाटीवाटीने लोक उभे राहून पाणी ओढतात. अशात घाईघाईने पाणी ओढताना स्वत:चा तोल जाऊन किंवा दुसऱ्याचा धक्का लागून एखादी व्यक्ती विहिरीत पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Waterपाणीwashimवाशिम