शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महामार्गाच्या कामात डेरेदार वृक्ष होताहेत जमीनदोस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:00 IST

रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सद्या जोरासोरात सुरू आहे. महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र जुन्या रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यामुळे वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.मानोराकडून दिग्रस, मंगरूळपीर आणि कारंजाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा हजारो वृक्षांची लागवड त्यावेळच्या रस्ता बांधकाम करणाºया यंत्रणेने करून रस्त्यावरून होणाºया वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा दुरदर्शी उपाय करण्यात आला. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र तीच शेकडो वर्षांपासून उभी असलेली झाडे तोडून टाकली जात असल्याने रस्ता बोडखा झाल्याचे दिसून येत आहे.मनोरा शहरात अनेक वर्षे वाटसरूंना शितल छाया देणारे स्टेट बँकेनजिकचे डेरेदार निमवृक्षही या कामादरम्यान कापले जाणार असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणीचे ठरत असलेले वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी संबधित कंत्राटदारांनी वनविभागाकडून घेतलेली आहे. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर तेवढीच झाडे रस्त्याच्या कडेला नव्याने लावण्यात यावीत, असे बंधन कंत्राटदारांना घालून देण्यात आले आहे. तथापि, तोडलेली झाडे लहान-मोठ्या स्वरूपातील आहेत. नव्याने लावण्यात येणारी झाडे मोठी व्हायला बरीच वर्षे लागणार आहेत; मात्र त्यास सद्यातरी कुठलाच पर्याय नाही.- चेतन राठोडवनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, मानोरा

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराhighwayमहामार्ग