शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीके गेली पाण्याखाली; शेतकरी आर्थिक ओझ्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 17:46 IST

Crop loss due to Rain : सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पाण्याखाली गेल्याने आता आर्थिक ओझ्याखाली दबावे लागणार, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.

ठळक मुद्देनुकसानभरपाई केव्हा मिळणार? सोयाबीनला सर्वाधिक फटका

वाशिम : गत पाच दिवसांतील संततधार पावसाने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पाण्याखाली गेल्याने आता आर्थिक ओझ्याखाली दबावे लागणार, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या सोंगणीच्या वेळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा जिल्ह्यात तीन लाख चार हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा बाळगली असतानाच, ऐन सोंगणीच्या हंगामात बरसलेल्या पावसाने शेतकºयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. जवळपास एक लाख हेक्टरवरील सोयाबीनला जबर फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, बुधवार दि.२९ सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वेक्षणाच्या कामाला गती आल्याचा दावा प्रशासनाने केला. हातातोंडाशी आलेला शेतमालांचा घास पावसाने हिरावल्याने आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचा सूर शेतकºयांमधून उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी