शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:50 IST

अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१० जूनपासून ते १५ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यात जवळपास तीन लाख हे्क्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मेडशी, मुंगळा,शिरपूर, केनवड, रिठद यासह अनेक गावातील शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही. यामुळे शेकडो शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेडशी येथील धर्मदास चव्हाण यांच्यासह शेतकºयांनी सोमवारी केली.

 शेतकरी चिंतातूरमुंगळा परिसरात जवळपास ८५ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणीनंतर ८,१० दिवस उलटले तरी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. अनेक शेतकºयांनी घरगुती, उत्पादक कंपनी, विविध कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु ८, १० दिवसानंतरही बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी