शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:50 IST

अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१० जूनपासून ते १५ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यात जवळपास तीन लाख हे्क्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मेडशी, मुंगळा,शिरपूर, केनवड, रिठद यासह अनेक गावातील शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही. यामुळे शेकडो शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेडशी येथील धर्मदास चव्हाण यांच्यासह शेतकºयांनी सोमवारी केली.

 शेतकरी चिंतातूरमुंगळा परिसरात जवळपास ८५ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणीनंतर ८,१० दिवस उलटले तरी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. अनेक शेतकºयांनी घरगुती, उत्पादक कंपनी, विविध कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु ८, १० दिवसानंतरही बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी