शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:50 IST

अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१० जूनपासून ते १५ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यात जवळपास तीन लाख हे्क्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मेडशी, मुंगळा,शिरपूर, केनवड, रिठद यासह अनेक गावातील शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही. यामुळे शेकडो शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेडशी येथील धर्मदास चव्हाण यांच्यासह शेतकºयांनी सोमवारी केली.

 शेतकरी चिंतातूरमुंगळा परिसरात जवळपास ८५ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणीनंतर ८,१० दिवस उलटले तरी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. अनेक शेतकºयांनी घरगुती, उत्पादक कंपनी, विविध कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु ८, १० दिवसानंतरही बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी