शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कापूस उत्पादन खर्च २९०००,  बाजारात भाव ५०००  रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:59 IST

Washim Agriculture News शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बॉ सोयाबीनच्या पिकात यंदा शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागत असतानाच कपाशीच्या पिकाचीही अवस्था गंभीर आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी यंदा लागवड खर्च २९००० हजार रुपये आला असताना नैसर्गिक संकटांनी खराब झालेल्या कपाशीचे उत्पादन घटले आणि एकरी ५ क्विंटलही उत्पादन होत नसून,  शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे एकरी ४ हजाराचा घाटा सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अद्याप शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही. काही व्यापाऱ्यांनी कपाशीची खरेदी सुरू केली असली तरी, परतीच्या पावसासह बाेंडअळीचा फटका बसल्याने कापसाच्या उत्पादनासह दर्जाही खालावला त्यामुळे बाजारात व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करीत असून, दरही अधिकाधिक ५ हजार रुपये प्रति क्विंटल मिळत असल्याचे दिसते. 

यंदा पाच एकरात कपाशी पिकाची लागवड केली. त्यात सततच्या पावसासह परतीच्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन घटले आणि दर्जाही खालावला. एकरी २९ हजार रुपये खर्च झाला व केवळ ५ क्विंटल उत्पादनही हाेऊ शकले, तर बाजारात केवळ ५ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहेत. त्यामुळे केलेला खर्चही वसूल झाला नाही. - आशिष जटाळे, शेतकरी, इंझोरी

कपाशीला गतवर्षी चांगले दर मिळाले. त्यामुळे सोयाबीन ऐवजी कपाशीला पसंती दिली या   पिकासाठी यंदा एकरी २९ हजारांपेक्षा अधिक खर्च आला, तर उत्पादन ५ ते ५.५० क्विंटल. होत आहे. त्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढल्याने पुढे आणखीच नुकसान होणार आहे. त्यामुळे यंदा या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले. उलट तोटा सहन करावा लागत आहे. - दादाराव टेकाडेशेतकरी, धनज खु. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस