शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने उद्धस्त झाली ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:34 IST

Agriculture News Washiim पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी महसूल मंडळात यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकºयांना असताना सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कपाशीला फटका बसून, जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतात पाणी साचल्याने उद्धस्त झाली आहे. या पिकाच्या पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  यंदाच्या खरीप हंगामात इंझोरी महसूल मंडळात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसला. त्यात दुबार, तिबार पेरणी काही शेतकºयांना करावी लागली. त्यामुळेच शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कपाशीच्या पिकाला यंदा पसंती दिली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार या मंडळात कपाशीचे क्षेत्र २ हजार ४१४ हेक्टर आहे. यातील अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, तर काहींनी जूनच्या पहिल्याच पावसानंतर कपाशीची पेरणी केली. हे पीक जुलैपर्यंतच्या पोषक वातावरणामुळे चांगले बहरले. त्यानंतर मात्र आॅगस्टमधील पावसाने या पिकाला फटका बसला. त्या नैसर्गिक आपत्तीतून हे पीक सावरत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाचा तडाखा पुन्हा या पिकाला बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि कपाशीच्या पात्या, बोंडे गळून कपाशी सुकली. जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्धस्त झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकºयांना आता या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. तथापि, प्रशासनाने या पीक नुकसानाची पाहणीच अद्याप केली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस