शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

अतिपावसाने उद्धस्त झाली ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:34 IST

Agriculture News Washiim पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी महसूल मंडळात यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकºयांना असताना सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कपाशीला फटका बसून, जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतात पाणी साचल्याने उद्धस्त झाली आहे. या पिकाच्या पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  यंदाच्या खरीप हंगामात इंझोरी महसूल मंडळात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसला. त्यात दुबार, तिबार पेरणी काही शेतकºयांना करावी लागली. त्यामुळेच शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कपाशीच्या पिकाला यंदा पसंती दिली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार या मंडळात कपाशीचे क्षेत्र २ हजार ४१४ हेक्टर आहे. यातील अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, तर काहींनी जूनच्या पहिल्याच पावसानंतर कपाशीची पेरणी केली. हे पीक जुलैपर्यंतच्या पोषक वातावरणामुळे चांगले बहरले. त्यानंतर मात्र आॅगस्टमधील पावसाने या पिकाला फटका बसला. त्या नैसर्गिक आपत्तीतून हे पीक सावरत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाचा तडाखा पुन्हा या पिकाला बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि कपाशीच्या पात्या, बोंडे गळून कपाशी सुकली. जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्धस्त झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकºयांना आता या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. तथापि, प्रशासनाने या पीक नुकसानाची पाहणीच अद्याप केली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस