शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अतिपावसाने उद्धस्त झाली ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:34 IST

Agriculture News Washiim पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी महसूल मंडळात यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकºयांना असताना सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कपाशीला फटका बसून, जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतात पाणी साचल्याने उद्धस्त झाली आहे. या पिकाच्या पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  यंदाच्या खरीप हंगामात इंझोरी महसूल मंडळात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसला. त्यात दुबार, तिबार पेरणी काही शेतकºयांना करावी लागली. त्यामुळेच शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कपाशीच्या पिकाला यंदा पसंती दिली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार या मंडळात कपाशीचे क्षेत्र २ हजार ४१४ हेक्टर आहे. यातील अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, तर काहींनी जूनच्या पहिल्याच पावसानंतर कपाशीची पेरणी केली. हे पीक जुलैपर्यंतच्या पोषक वातावरणामुळे चांगले बहरले. त्यानंतर मात्र आॅगस्टमधील पावसाने या पिकाला फटका बसला. त्या नैसर्गिक आपत्तीतून हे पीक सावरत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाचा तडाखा पुन्हा या पिकाला बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि कपाशीच्या पात्या, बोंडे गळून कपाशी सुकली. जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्धस्त झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकºयांना आता या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. तथापि, प्रशासनाने या पीक नुकसानाची पाहणीच अद्याप केली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस