शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

माेबाईलवर व्यस्त असते म्हणून पत्नीविरूद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:26 IST

Washim Crime News छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत.

वाशिम : काेराेनामुळे अनेकजण कामाशिवाय घराबाहेर काेणी निघत नसल्याने घरगुती कलही माेठया प्रामणात वाढला असला तरी यामध्ये किरकाेळ कारणच माेठया प्रमाणात जास्त असल्याचे दिसून येत आहे.घरातील प्रत्येक व्यक्तिचा घरातील व्यक्तिंशी संपर्क वाढला आहे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत. यामध्ये माेबाईलवर जास्त बाेलते, माेबाईल पाहणे, चारित्रयावर संशय यासह अनेक किरकाेळ कारणे दिसून येत आहेत.तक्रारींची कारणे काेणती?

  • वारंवार माहेरी जाण्याच्या कारणावरुन तक्रारीत माेठया प्रमाणात वाढ आहे. माहेरी जावू देत नाहीत यावरुन चक्क पाेलीस स्टेशन गाठल्या जात आहे
  • माेबाईलवर चॅटींग केल्यामुळे घरातील व्यक्तिंवर दुर्लक्ष करणे. यासह माेबाईलवरुन किरकाेळ तक्रारी
  • चारित्र्यावर संशय
  • घरातील व्यक्तिंचे कामे करीत नसल्याच्या तक्रारी
  •  

काेराेना काळामध्ये महीलांच्या तक्रारीत वाढ झाली असे म्हणता येणार नाही. सरासरी दाखल झालेल्या तक्रारीचे प्रमाण सारखेच आहेत. यामध्ये मात्र माेबाईल पाहण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.- माेनालीया माेरे,पाेलीस उपनिरिक्षक, महिला सुरक्षा कक्ष 

काेराेनामुळे सर्वच घरी असल्याने संपर्क वाढला!काेराेनामुळे सर्वच जण जवळपास कामाशिवाय बाहेर निघत नाहीत. त्यात सर्वांशी संपर्क येताे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टींवरुन घरात वाद हाेतातच. हिंदीत एक म्हण आहे. ’खाली दिमाग शैतान का घर’ त्याप्रमाणे काहीच काम नसताना एकमेकावर चिडणे, मनालायक काम न झाल्यास ओरडणे व सर्वांशी संपर्क वाढल्याने ही मानसिकता आहे.- डाॅ. नरेशकुमार इंगळेमानसाेपचार तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी