शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सोयाबीन बियाणे तक्रारींची वास्तवता जाणून घ्या - महाबीज कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:19 IST

मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या लाखो तक्रारी करण्यात येत आहेत. यावरून कृषी विभाग पोलिसांत गुन्हे दाखल करीत असल्याने महाबीज कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत आहे. या पृष्ठभूमीवर १४ जुलै रोजी महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.कोरोना विषाणू संकटाच्या काळात महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाकडून खरिप हंगाम २०२० मध्ये ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पेरणीकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५३११२ बिजोत्पादकांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनची चाचणी करुन घेतली आहे. आता राज्यात अनेक भागातील शेतांमध्ये सोयाबीन बियाणे न उगविल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याने यासंदर्भात कोणतीही चौकशी न होता सरळ एफआयआर दाखल होत आहेत. याकरिता महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे. त्यामध्ये राज्यातील किती शेतकºयांना आतापर्यंत कशाप्रकारे बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला यासंदर्भात कल्पना दिली आहे. त्यानुसार राज्यातील ३ लाख क्विंटल सोयाबीनचा शेतकºयांना खरिप हंगामात पुरवठा केल्याचे म्हटले आहे.  राज्यात महाबीजच्या बियाण्यांबाबत होत असलेल्या तक्रारींचा ओघ वाढतच आहे. बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्षात हा प्रकार का घडला. हे जाणून घेणे आवश्यक असल्याने कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम

 

टॅग्स :MahabeejमहाबीजwashimवाशिमUddhav Thackerayउद्धव ठाकरे