शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण; साथरोग बळावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:35 IST

वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देढगाळ वातावरण असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते.  बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. 

यावर्षी वातावरणात बदल जाणवत आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही वातावरणात बदल झाल्याने साथरोग बळावले होते. मार्च महिन्यात साधारणत: दुसऱ्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. वातावरणातील बदलाची सर्वाधिक झळ लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते.  जिल्हा सामान्य रुग्णालयात गत तीन-चार दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले. 

सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण, दुपारी तापते ऊन आणि सायंकाळनंतर कधी उकाडा तर कधी गारवा यामुळे आरोेग्य बिघडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. साधारणत: मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकारी रुग्णालयांत रूग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य