शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाशिममधील नागरिकांना प्यावे लागतंय मातीमिश्रित गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:23 IST

स्थानिक नगर परिषदेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा केला जातोय की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाशिम - स्थानिक नगर परिषदेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा केला जातोय की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्यक्षात मात्र शहरवासीयांना नळाद्वारे पुरवण्यात येणारे गढुळ, मातीमिश्रित आणि दुषित असे आहे.  गुरूवारी (22 फेब्रुवारी ) पुन्हा ही बाब अधोरेखीत झाली. 

यादिवशी नळाला आलेले पाणी चक्क फेसाळलेले तसंच पिण्यास योग्य नसल्याचंही दिसून आले. ही बाब ध्रुव चौक भागात वास्तव्याला असलेले संदीप कुंडलिक चिखलकर यांच्यासह इतर काही युवकांनी नगर परिषद गाठून हा प्रकार संबंधितांच्या निदर्शनास आणून दिला.वाशिम शहराला नजिकच्या एकबूर्जी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत तीन ते चार ठिकाणी मोठ्या स्वरूपातील जलकुंभ उभारण्यात आले. नागरिकांना नवीन नळ कनेक्शनही देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुद्ध पाणीपुरवठा केले जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र, असे न होता आजही दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.

गुरूवारी शहरातील ध्रुव चौक भागात नळाव्दारे आलेले पाणी पूर्णत: फेसाळलेले होते. या दुषित पाण्याचे नागरिकांनी व्हिडीओ काढून पुरावा म्हणून नगर परिषदेच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. किमान यापुढे तरी शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Waterपाणी