शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

उडदाच्या बियाण्यांसाठी ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:23 IST

एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : कृषी विभागातर्फे शेतकरी चर्चासत्र घेतले जात असून, अनसिंगपासून जवळच असलेल्या एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतकºयांना पेरणीसंदर्भात तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी शेतकरी चर्चासत्र घेतले जात आहे. एकांबा येथेदेखील चर्चासत्र घेण्यात आले. एकांबा येथे २५ जून रोजी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना आगामी पेरणीविषयी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीनची लागवड ही सरी-वरंबा, रुंद सरी वरंबा पद्धतीने करण्यासाठी आणि तुरीच्या पिकासाठी कमी कालावधीचे वान घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. बीज प्रक्रिया करणे, उगवणशक्ती तपासणे, इत्यादीबाबत माहिती दिली. कृषी विभागातर्फे गावातील २५ शेतकºयांची ईश्वरचिठ्ठीने निवड करून प्रति शेतकरी एक एकरासाठी लागणारे उडीद बियाणे देण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची पात्र शेतकरी पात्र कुटुंबाने आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक याची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे जमा करावे, असे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत आणि कृषी सहाय्यक विजय ढवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी विष्णू काटेकर, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर बेंद्रे ,किसन कोरडे, ज्ञानेश्वर काटेकर, विठ्ठल वाबळे आणि समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी