शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उडदाच्या बियाण्यांसाठी ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:23 IST

एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : कृषी विभागातर्फे शेतकरी चर्चासत्र घेतले जात असून, अनसिंगपासून जवळच असलेल्या एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतकºयांना पेरणीसंदर्भात तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी शेतकरी चर्चासत्र घेतले जात आहे. एकांबा येथेदेखील चर्चासत्र घेण्यात आले. एकांबा येथे २५ जून रोजी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना आगामी पेरणीविषयी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीनची लागवड ही सरी-वरंबा, रुंद सरी वरंबा पद्धतीने करण्यासाठी आणि तुरीच्या पिकासाठी कमी कालावधीचे वान घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. बीज प्रक्रिया करणे, उगवणशक्ती तपासणे, इत्यादीबाबत माहिती दिली. कृषी विभागातर्फे गावातील २५ शेतकºयांची ईश्वरचिठ्ठीने निवड करून प्रति शेतकरी एक एकरासाठी लागणारे उडीद बियाणे देण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची पात्र शेतकरी पात्र कुटुंबाने आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक याची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे जमा करावे, असे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत आणि कृषी सहाय्यक विजय ढवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी विष्णू काटेकर, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर बेंद्रे ,किसन कोरडे, ज्ञानेश्वर काटेकर, विठ्ठल वाबळे आणि समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी