शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

वातावरणातील बदलाचा तूर पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:35 IST

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे.

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.पश्चिम वºहाडात यंदा जवळपास १ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. यात बुलडाणा ७८ हजार १६१ हेक्टर, अकोला ४७ हजार ३४१ हेक्टर, तर वाशिम ५९ हजार ७८० हेक्टर, असे तुरीच्या पेरणीचे क्षेत्र आहे. जून महिन्यातील दमदार पावसानंतर बहरलेल्या तुरीला मध्यंतरी जुलै महिन्यात पावसाने खंड दिल्याने थोडा फटका बसून वाढ खुंटली; परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस आल्याने या पिकाला चांगलाच आधार मिळाला. आता तुरीचे पीक फुलावर असताना हिवाळ्याच्या सुरुवातीला वातावरणात विषम स्वरुपाचा बदल पाहायला मिळत आहे. दिवसाला तापमानात प्रचंड वाढ होत आहे, तर रात्री थंडी पडत असल्याने तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होऊन या पिकाचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे. प्रत्यक्षात थंडीचा फायदा या पिकाला होतो; परंतु दिवसा सतत वाढत असलेल्या तापमानामुळे हा प्रकार होत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.

 

सद्यस्थितीत दिवसा तापमान प्रचंड वाढत असल्याने आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या तुरीची झाडे सुकत आहेत. रात्रीच्या थंडीचा फायदाही पिकाला होत नसून, विषम वातावरणामुळे फुले गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.-प्रितम भगतशेतकरी, चांभई (मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी