शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

वातावरणात बदलामुळे वाशिम जिल्ह्यातील तूर, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:32 IST

वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभºयावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.

ठळक मुद्देगव्हाला पोषक वातावरण तुरीचा फुलोर गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभ-यावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.वाशिम जिल्हयात गत पंधरा दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल पडत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी उन्ह पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीचउत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. अनेक शेतक-यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभºयांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून अगोदरच सोयाबीन, तूर , हरभरा या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतक-यांना या अस्मानी संकटामुळे चिंतेत टाकले आहे. या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांचेही मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकºयांना तुरीची सोंगणी व काढणीला लागणारा खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.

 

शेतक-यांची धडपड

  • वातावरणातील बदलामुळे हरभरावर पडत असलेल्या अळयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी धावपळ सुरु केली आहे. कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करुन पीके वाचविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात शेतकरी माहिती घेतांना दिसून येत आहेत. हातचे पीक न जाण्यासाठी धडपड दिसून येत आहे. 
  • गत आठ दिवसांपासून पडत असलेली थंडी गव्हाला पोषक ठरत असल्याने गहू उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकºयांनी तूर व हरभरा सुध्दा पेरला असल्याने त्याचे नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
  • शेतक-यांवर वातावरणातील बदलामुळे उदभवलेले संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतात जावून मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
  • तूर उत्पादक शेतक-यांना लावलेला खर्च ही येणाºया उत्पादनातून होणार नसल्यासने अनेक शेतकरी पुढील नियोजनाच्या चिंतेत आहेत.

वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करुन शेतकºयांना संकटातून काढण्याचा मार्ग सांगावा व तसे मार्गदर्शनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.                   - गणेश इरतकर, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेती