शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

लाभार्थींना बागायती जमिनीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:41 IST

बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मागील १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले. या १४ वर्षात चार वेळा कोरडवाहू शेतीही उपलब्ध झाली नाही तर उर्वरीत १० वर्षात २४० लाभार्थींना ९२९ कोरडवाहू शेतीचे वाटप करण्यात आले.गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायत जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमिन खरेदीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान तर उर्वरीत ५० टक्के रक्कम १० वर्षासाठी बिनव्याजी स्वरुपात दिली जाते. पात्र लाभार्थींना जमिन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला तर लाभार्थींना जमीन दिली जाते.२००४ -०५ ते २०१८-१९ या १४ वर्षात बागायती शेती विकण्यासाठी एकाही शेतकºयंचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला नाही किंवा तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही. चार वर्षात कोरडवाहू शेतीदेखील उपलब्ध झाली नाही तर १० वर्षात ९२९ एकर कोरडवाहू शेती उपलब्ध झाल्याने २४० लाभार्थींना ईश्वर चिठ्ठीद्वारे वाटप करण्यात आली, असे समाजकल्याण विभागाने वरिष्ठ निरीक्षक अनंत मुसळे यांनी सांगितले.बागायती शेती विक्री करण्यासाठी कोणताही शेतकरी अद्याप पुढे आला नसल्याने बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही, असा दावा समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी