शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:02 IST

वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. 

शेतकºयांची घाई: मजुरांच्या हाताला कामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यासह विहिरी आणि कूपनलिकांची पातळी वाढल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र यंदा वाढले. यंदा ७० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभरा आणि २८ हजारांवर हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी झाली होती. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरणी केलेला गहू आणि हरभरा पिक आता काढणीवर आले असून, या पिकांच्या कापणीची घाई शेतकºयांनी केली आहे. यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यासह मळणी यंत्राची तजविजही शेतकरी करीत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. बाजारात नव्या हरभºयाची आवकही सुरू झाली आहे. त्यात जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा अपवाद वगळता यंदा गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण राहिल्याने उत्पादनही चांगले झाले आहे. दरम्यान, शासनाने यंदा हरभºयासाठी ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत. हे हमीभाव आधीच कमी असताना बाजारात सद्यस्थितीत हरभºयाला प्रति क्विंटल ४४०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात दराबाबत निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी