शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:57 IST

मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. 

ठळक मुद्दे त्यांचा अस्थीकलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी फिरविण्यात येत आहे.ही अस्थीकलश यात्रा शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी मालेगाव येथील जुन्या बसस्थानकावर दुपारी ४ वाजता दाखल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी निधन झाले. अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाºया वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला  त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांचा अस्थीकलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी फिरविण्यात येत आहे. ही अस्थीकलश यात्रा शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी मालेगाव येथील जुन्या बसस्थानकावर दुपारी ४ वाजता दाखल झाली. यावेळी मालेगाव तालुक्यातील सर्व अटल बिहारी वाजपेयी यांचे चाहते, सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी त्यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यावेळी एका रथावर अस्तिकलश ठेवण्यात आले होते समोर भजनी मंडळी भजन म्हणत होती त्यावेळी चैनसुख संचेती  आ विजय जाधव आ राजेन्द्र पाटनी डॉ  विवेक माने राजू पाटिल राजे वामनराव सानप गोपाल पाटिल राऊत, शामसुंदर मुंदडा सीताराम लटुरिया, प्रेम भुतडा, गोविंद लाहोटी, रामबाबू मुंदडा, प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक भरत आवाळे, मारोतराव लादे , संतोष तिखे, कन्हैया बिरला, कचरूलाल वर्मा, आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी