शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:17 IST

आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार.

ठळक मुद्देआसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात.गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे.

रब्बी हंगामात जाणवणार अडचण : मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमलोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे दिसत आहे. परिसरातील आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत: तुडूंब भरणे अत्यावश्यक आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके सुकत चालली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत मोठा पाऊस झाला नाही खरीपाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी सुक्ष्म सिंचन पद्धतीने पिके वाचविण्याची धडपड चालविल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी