शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी वाशिममध्ये काढली ‘जवाब दो’ रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:54 PM

वाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले.

ठळक मुद्दे२० आॅगस्टला वाशिममध्ये ‘जवाब दो’ रॅली काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करण्यात आले. तपासात अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंनिसच्या वतीने यावेळी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले. याअंतर्गत २० आॅगस्टला वाशिममध्ये ‘जवाब दो’ रॅली काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाला २० आॅगस्ट रोजी पाच वषे पूर्ण झाली. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनास साडे तीन वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकातील माजी कुलगुरु प्रा. डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार लंकेश गौरी यांच्याही हत्या झाल्या. मात्र, या सर्व प्रकरणांच्या तपासात अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंनिसच्या वतीने यावेळी करण्यात आला. यासंदर्भात शासनाला जाब विचारण्याकरिता ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात येत असून २० आॅगस्टला यानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती