शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांना १२० कोटींच्या मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:35 IST

२६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना दुसºया हफ्त्याची आर्थिक मदत म्हणून १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये प्राप्त झाला. २६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली होती. यामधील पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यास ५६ कोटी ५१ लाख १६ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांना प्रशासनाच्यावतीने मदत वितरण करण्यात आले.त्यानंतर १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये दुसºया टप्प्यातील निधी मिळाला आहे. यात अमरावती विभागासाठी ९६० कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतकºयांना १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यासाठी २५.८६ कोटी रुपये, रिसोड तालुक्यासाठी २२.२८ कोटी, कारंजा तालुक्यासाठी २०.६७ कोटी, मालेगाव तालुक्यासाठी २०.३२ कोटी, मानोरा तालुक्यासाठी १५.४९ कोटी, मंगरूळपीर तालुक्यासाठी १८.८२ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा निधी संबंधित पात्र शेतकºयांना तातडीने वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सर्व तहसिलदार व संबंधित बँक प्रशासनाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २६ डिसेंबरपर्यंत १२३ कोटी ४४ लाख रुपयांपैकी जवळपास १२० कोटी ९७ लाख १२ हजार रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप झाले आहे. उर्वरीत दोन टक्के निधीही या आठवड्यातच वाटप होईल, असा दावा प्रशासनाने केला. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी