शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १२० कोटींच्या मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:35 IST

२६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना दुसºया हफ्त्याची आर्थिक मदत म्हणून १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये प्राप्त झाला. २६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली होती. यामधील पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यास ५६ कोटी ५१ लाख १६ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांना प्रशासनाच्यावतीने मदत वितरण करण्यात आले.त्यानंतर १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये दुसºया टप्प्यातील निधी मिळाला आहे. यात अमरावती विभागासाठी ९६० कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतकºयांना १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यासाठी २५.८६ कोटी रुपये, रिसोड तालुक्यासाठी २२.२८ कोटी, कारंजा तालुक्यासाठी २०.६७ कोटी, मालेगाव तालुक्यासाठी २०.३२ कोटी, मानोरा तालुक्यासाठी १५.४९ कोटी, मंगरूळपीर तालुक्यासाठी १८.८२ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा निधी संबंधित पात्र शेतकºयांना तातडीने वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सर्व तहसिलदार व संबंधित बँक प्रशासनाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २६ डिसेंबरपर्यंत १२३ कोटी ४४ लाख रुपयांपैकी जवळपास १२० कोटी ९७ लाख १२ हजार रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप झाले आहे. उर्वरीत दोन टक्के निधीही या आठवड्यातच वाटप होईल, असा दावा प्रशासनाने केला. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी