शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी समृध्दी महामार्ग : ठरल्यानुसार मोबदला मिळाला नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 15:57 IST

वाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे. परंतु याची दखल कोणीच घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत.कृषी समृद्धी महामार्गात रिधोरा ता. मालेगाव येथील गट नंबर ४७, व ४८ मधील वारंगी येथील कास्तकारांवर अवॉर्ड मध्ये अन्याय झाला आहे. २८ डिसेंबर २०१८ ला समृद्धी महामार्ग कारंजा उपविभागीय अधिकारी यांनी अवार्ड केले होते. त्यामध्ये २३ आॅक्टोबर २०१८ ला रस्ते विकास महामंडळाचे संचालकांना याबाबत शेतक-यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून, वस्तूस्थिती कथन केली होती. यावेळी त्यांनी भूसंपादन केले तरी, सरळ खरेदीचे दर रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील, तसेच अधिसूचना निघाल्यापासून व्याज सुद्धा दिल्या जाईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात सर्व शेतक-यांना  रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला व व्याज सुद्धा न दिल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. जमिनीच्या प्रतवारीसंदभार्तील कारवाई उपविभागीय अधिकारी स्तरावर झाली आहे. मात्र, याबाबत शेतक-यांना तक्रारी असतील तर, जिल्हाधिका-यांमार्फत त्या तक्रारींचे शहानिशा नक्कीच केली जाते. तक्रार असल्यास शेतक-यांना प्रशासनाला अवगत करावे, असे  उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांचे म्हणणे आहे.या संदर्भात सुभाष गणेशलाल मानधने,डिगांबर दहात्र्े, दत्ता नामदेव दहात्रे, उमेश मधुकर दहात्रे, संतोष डिगांबर दहात्रे यासह संबधित शेतकरी रस्ते विकास महामंडळांच्या संचालकांची भेटघेणार असल्याची माहिती आहे.

-शेतकºयांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास प्रशासनाला अवगत करावे. त्याची शहनिशा नक्कीच केल्या जाईल. - सुनिल माळी, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग