शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पहिल्याच पावसानंतर वाशिम जिल्ह्यात पेरणीची घाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:32 IST

हिल्याच पावसानंतर रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शनिवारी पावसाचे दमदार आगमन झाले. या पहिल्याच पावसानंतर रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसले. प्रत्यक्षात जमिनीत पाऊस मुरल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे; परंतु जुन महिना संपत असल्याने पेरणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई करीत असून, पावसाचा खंड पडल्यास ही पेरणी उलटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले; परंतु जुन महिना संपत आला तरी, जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलाच नाही. त्यात शनिवार २२ जुन रोजी प्रथमच पावसाने सार्वत्रिक हजेरी लावली. दुपारपासून सुरू झालेला पाऊस तास दोन तास बरसल्याचे काही भागांत दिसले. रात्रीच्या वेळेतही पावसाच्या तुरळक सरी बहुतांश भागात पडल्या. यामुळे शेतकरी उल्हासित झाले आणि काही शेतकºयांनी रविवारी पेरणीला सुरुवात केली. तथापि, या पावसामुळे जमीन ओली झाली असली तरी, उन्हाळ्यातील झालेली धूप भरून निघणेच शक्य नाही. अशात पावसाने खंड दिल्यास शेतकºयांनी पत्करलेली जोखीम त्यांना अडचणीत आणण्याचीही शक्यता आहे. यंदाच्या हंगामात मान्सून लांबल्याने खरीपाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कृषी विभागाने जमिनीत चांगला पाऊस मुरत नाही तोपर्यंत शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले होते. त्याकडे शेतकरी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.बीबीएफ यंत्राचा वापरपहिल्या पावसानंतर उल्हासित झालेल्या काही शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे. यात वाशिम तालुक्यातील देपुळसह परिसरात सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात झाल्याचे दिसून आले. ही पेरणी करताना कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकºयांनी पारंपरिक पद्धतीऐवजी ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा आधार घेतल्याचे दिसले. या प्रकारच्या पेरणीमुळे पावसाचे कमी आणि अधिक प्रमाण झाल्यावरही शेतकºयांना फारसे नुकसान होण्याची शक्यता नसते. त्यामुळेच शेतकºयांनी बीबीएफ यंत्राचा आधार घेतला आहे.

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिमFarmerशेतकरी