शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

व्यसनमुक्त समाज हाच सशक्त देशाचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:30 IST

व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी  ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्र

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. प्रत्येकाने व्यसन टाळावे. व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी  ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने जागतिक तंबाखू दिनानिमित्त स्थानिक भारत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.विद्यार्थ्यांना व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनातील दुष्परिणामाची जाणीव यावेळी ज्योती दिदी यांनी करून दिली. व्यसनाचे सामाजिक स्वास्थ, आर्थिक नियमितता, शारीरिक सुदृढता, आध्यात्मिक मानसिकतेवर विपरीत परिणाम होतात. भारत देशात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून लाखो युवक, नागरिकांचा मृत्यू होतो. त्यांच्यावरील आवश्यक वैद्यकीय खर्चामुळे देशाची आर्थिक स्थिती मोडकळीस येते; तो देश अपेक्षित प्रा. विकासापासून वंचित राहतो, असा दावाही ज्योती दिदि यांनी केला. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वत: मानसिकदृष्टया व्यसनापासून अलिप्त राहत नाही; तोपर्यंत व्यसनमुक्त समाजाची कल्पना करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. अमोल सुतार, प्रा. बाळासाहेब देशमुख, राजकुमार गाडे, प्रा. रवी अंभोरे, विष्णू खनपटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीदेखील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व अभार प्रदर्शन प्रा. रवी अंभोरे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक