शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८९ गावांत विहिर अधिग्रहण; तीन ठिकाणी टॅंकरने पाणी! पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना

By संतोष वानखडे | Updated: June 12, 2024 16:47 IST

जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठण्ण पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

वाशिम : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, ८९ गावांची तहान भागविण्यासाठी ८० ठिकाणी विहिर अधिग्रहण, ९ ठिकाणी बोअर अधिग्रहण तर ३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत नळयोजनांची कामे केली जात आहेत. जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठण्ण पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत १२६ गावांत पाणीटंचाई कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्या-त्या गावातील प्राप्त प्रस्ताव व आवश्यकतेनुसार विहिर, बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. ११ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९२ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ ८९ गावांत विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले तर तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नळयोजना असलेल्या उर्वरीत गावांमध्ये पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी होण्यासाठी जिल्ह्यात येत्या एक, दोन दिवसांत दमदार पाऊस अपेक्षित आहे.

कोणत्या तालुक्यात किती विहिर/बोअर अधिग्रहण?

तालुका / गावेवाशिम / १२मालेगाव / १४रिसोड / ११मानोरा / १८मं.पीर / २०कारंजा / १४एकूण / ८९...............

टॅग्स :washimवाशिम