शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:14 IST

चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊनमुळे बंद पडलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून प्रशासनाने पुन्हा सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली आहे.राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. तथापि, लॉकडाऊनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडल्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणे कठीण झाले होते. आता १८ जूनपासून प्रशासनाने आधार पुन्हा आधार प्रमाणिकरण सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली असून, उर्वरित अद्यापही २१ हजार ५०८ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

४ दिवसांत ६ हजारावर आधार प्रमाणीकरणलॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून पुुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर जिल्हाभरातील ६ हजार ७५० शेतकºयांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

प्रमाणीकरणाची प्रक्रियाआधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, थकीत कर्ज रक्कम संगणक स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडावा

 

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी