शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:14 IST

चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊनमुळे बंद पडलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून प्रशासनाने पुन्हा सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली आहे.राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. तथापि, लॉकडाऊनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडल्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणे कठीण झाले होते. आता १८ जूनपासून प्रशासनाने आधार पुन्हा आधार प्रमाणिकरण सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली असून, उर्वरित अद्यापही २१ हजार ५०८ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

४ दिवसांत ६ हजारावर आधार प्रमाणीकरणलॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून पुुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर जिल्हाभरातील ६ हजार ७५० शेतकºयांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

प्रमाणीकरणाची प्रक्रियाआधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, थकीत कर्ज रक्कम संगणक स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडावा

 

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी