शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:08 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीवाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमधून जाणाºया नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर शेतजमीन संपादित करावी लागणार आहे. यात वन विभागाची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून, उर्वरित जमीन शेतकºयांची आहे. दरम्यान, अपेक्षित १४०९ हेक्टरपैकी आजमितीस ९४३ हेक्टर शेतजमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित अडीच हजार शेतकºयांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वाटप करण्यात आलेला आहे. नागपूर ते मुंबई हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील शेती व शेतकºयांच्या विकासाला चालना मिळणार असून, शेती समृद्ध होण्यासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्हाही मुंबईसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत वाशिमहून मुंबईत पोहोचणे शक्य होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविणे शक्य होईल व मालालादेखील चांगला दर मिळेल. विदर्भाच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदादेखील झाला असून, शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत ९४३ हेक्टर जमिनीची खरेदी करून दिली. त्यापोटी त्यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गwashimवाशिम