शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

शेतकऱ्यांची ४ महिन्याची मेहनत व्यर्थ ; खर्च जास्त उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:20 IST

Washim District, Farmer लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- नंदकिशाेर नारेवाशिम : जिल्हयात झालेल्या जाेरदार पावसासह आलेल्या विविध संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून ४ महीन्यापर्यंत जाेपासलेले पीक पाहीजे त्या प्रमाणात न आल्याने खर्च जास्त उत्पादन कमी आले आहे. यामुळे शेतकरी पुढील शेतीचे नियाेजन कसे करावे या चिंतेत सापडला आहे.खरीपात साेयाबीनची पेरणी करण्याकरीता सावकारासह ईतरांकडून कर्ज घेऊन शेतीत साेयाबीनचे नियाेजन केले. एकरी १७ ते १८ हजार रुपयांच्या जवळपास खर्च झाला. उत्पादन मात्र एकरी ४ ते ६ आल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एकरी ४ पाेते साेयाबीन उत्पादन झाले त्याला ३१०० रुपये खिशातून भरावे लागले. ज्यांना ५ पाेते झाले त्यांना ना नफा ना ताेटा मेहनत व्यर्थ तर ज्यांना एकरी ६ पाेते झाले त्यांना ४ महीने मेहनत केल्यानंतर साडेतीन ते ४ हजार रुपये खर्च जाता शिल्लक राहीले. आता शेतकऱ्याने पुढचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न खुद्द शेतकरीच उपस्थित करीत आहे. अल्पभूधारक शेतकरी पूर्ण खचला.

साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी माेठा फटका बसला आहे. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले आहे. लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. काेकलगाव परिसरात एकरी ३ ते ५ पाेत्याचा उतारा आला.- रवी काळबांडेशेतकरी, काेकलगाव

अल्पभुधारक शेतकऱ्याने ४ महीने मेहनत घेऊन खर्च ही नाही निघाला आता त्याने पुढील पिकांचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. लावलेला खर्च तर दूरच बल्की शेतकऱ्याच्या खिशातून पैसा गेला आहे. आमच्या परिसरात एकरी ४ साेयाबीनचा उतारा आला आहे. यामध्ये माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे.- पंडीत उत्तमराव गंगावणे, शेतकरी, देपूळ

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी