शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ४ महिन्याची मेहनत व्यर्थ ; खर्च जास्त उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:20 IST

Washim District, Farmer लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- नंदकिशाेर नारेवाशिम : जिल्हयात झालेल्या जाेरदार पावसासह आलेल्या विविध संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून ४ महीन्यापर्यंत जाेपासलेले पीक पाहीजे त्या प्रमाणात न आल्याने खर्च जास्त उत्पादन कमी आले आहे. यामुळे शेतकरी पुढील शेतीचे नियाेजन कसे करावे या चिंतेत सापडला आहे.खरीपात साेयाबीनची पेरणी करण्याकरीता सावकारासह ईतरांकडून कर्ज घेऊन शेतीत साेयाबीनचे नियाेजन केले. एकरी १७ ते १८ हजार रुपयांच्या जवळपास खर्च झाला. उत्पादन मात्र एकरी ४ ते ६ आल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एकरी ४ पाेते साेयाबीन उत्पादन झाले त्याला ३१०० रुपये खिशातून भरावे लागले. ज्यांना ५ पाेते झाले त्यांना ना नफा ना ताेटा मेहनत व्यर्थ तर ज्यांना एकरी ६ पाेते झाले त्यांना ४ महीने मेहनत केल्यानंतर साडेतीन ते ४ हजार रुपये खर्च जाता शिल्लक राहीले. आता शेतकऱ्याने पुढचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न खुद्द शेतकरीच उपस्थित करीत आहे. अल्पभूधारक शेतकरी पूर्ण खचला.

साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी माेठा फटका बसला आहे. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले आहे. लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. काेकलगाव परिसरात एकरी ३ ते ५ पाेत्याचा उतारा आला.- रवी काळबांडेशेतकरी, काेकलगाव

अल्पभुधारक शेतकऱ्याने ४ महीने मेहनत घेऊन खर्च ही नाही निघाला आता त्याने पुढील पिकांचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. लावलेला खर्च तर दूरच बल्की शेतकऱ्याच्या खिशातून पैसा गेला आहे. आमच्या परिसरात एकरी ४ साेयाबीनचा उतारा आला आहे. यामध्ये माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे.- पंडीत उत्तमराव गंगावणे, शेतकरी, देपूळ

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी