शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ४ महिन्याची मेहनत व्यर्थ ; खर्च जास्त उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:20 IST

Washim District, Farmer लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- नंदकिशाेर नारेवाशिम : जिल्हयात झालेल्या जाेरदार पावसासह आलेल्या विविध संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून ४ महीन्यापर्यंत जाेपासलेले पीक पाहीजे त्या प्रमाणात न आल्याने खर्च जास्त उत्पादन कमी आले आहे. यामुळे शेतकरी पुढील शेतीचे नियाेजन कसे करावे या चिंतेत सापडला आहे.खरीपात साेयाबीनची पेरणी करण्याकरीता सावकारासह ईतरांकडून कर्ज घेऊन शेतीत साेयाबीनचे नियाेजन केले. एकरी १७ ते १८ हजार रुपयांच्या जवळपास खर्च झाला. उत्पादन मात्र एकरी ४ ते ६ आल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एकरी ४ पाेते साेयाबीन उत्पादन झाले त्याला ३१०० रुपये खिशातून भरावे लागले. ज्यांना ५ पाेते झाले त्यांना ना नफा ना ताेटा मेहनत व्यर्थ तर ज्यांना एकरी ६ पाेते झाले त्यांना ४ महीने मेहनत केल्यानंतर साडेतीन ते ४ हजार रुपये खर्च जाता शिल्लक राहीले. आता शेतकऱ्याने पुढचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न खुद्द शेतकरीच उपस्थित करीत आहे. अल्पभूधारक शेतकरी पूर्ण खचला.

साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी माेठा फटका बसला आहे. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले आहे. लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. काेकलगाव परिसरात एकरी ३ ते ५ पाेत्याचा उतारा आला.- रवी काळबांडेशेतकरी, काेकलगाव

अल्पभुधारक शेतकऱ्याने ४ महीने मेहनत घेऊन खर्च ही नाही निघाला आता त्याने पुढील पिकांचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. लावलेला खर्च तर दूरच बल्की शेतकऱ्याच्या खिशातून पैसा गेला आहे. आमच्या परिसरात एकरी ४ साेयाबीनचा उतारा आला आहे. यामध्ये माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे.- पंडीत उत्तमराव गंगावणे, शेतकरी, देपूळ

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी