शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

३.५८ लाख जणांना मिळाली शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

राज्यातील कोरोना काळात गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजने ...

राज्यातील कोरोना काळात गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजने अंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने जिल्ह्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

जिल्हयात शिवभोजन थाळीचे २७ केंद्र सुरु आहे. प्रतिदिवस २७६० थाळ्याचे गोरगरीब तसेच गरजूंना वितरण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. शासनाने १५ एप्रिल २०२१ पासून शिव भोजन थाळी वितरणात दीडपट वाढ केली आहे. त्यानुसार भोजन थाळीचा प्रतिदिन इष्टांक ४ हजार १२५ इतका आहे. तसेच १५ एप्रिल २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत जिल्हयातील ३ लाख ५८ हजार ५८२ गोरगरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचा नि:शुल्क लाभ देण्यात आला आहे.

००००

शिवभोजन थाळीचे केंद्र २७

प्रतिदिन उद्दिष्ट : ४१२५

१५ एप्रिल ते २३ ऑगस्ट या कालावधीत लाभ घेतला : ३५८५८२

०००

जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे २७ केंद्र असून, या माध्यमातून गरजूंना शिवभोजन थाळीचा मोफत लाभ देण्यात येत आहे.

- सुनील विंचनकर

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम