शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२०७ शेतकऱ्यांच्या खात्यात १.५८ कोटींची रक्कम जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:18 IST

पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून पीक कर्ज थकीत असलेले १ लाख ५ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकºयांच्या प्राप्त याद्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवार, २९ फेब्रूवारी रोजी दिली.जिल्ह्यातील कळंबा महाली येथील १७१ आणि सावरगाव बर्डे येथील २६६ अशा ४३७ शेतकºयांची बँक खात्यात प्रथम कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची ‘ट्रायल’ प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यापैकी आधार प्रमाणिकीकरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या २०७ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची १.५८ कोटींची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, उर्वरित सर्व पात्र शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील तहसीलदारांकडेही पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकºयांना आधार प्रमाणिकीकरण करावे लागणार असून आपले सरकार सेवा केंद्र, बँकांसोबतच त्या-त्या गावांमधील स्वस्त धान्य दुकानांवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.

‘बायोमेट्रीक’वर वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे उमटेनायापूर्वी प्रायोगिक तत्वावर प्रशासनाने कळंबा महाली आणि सावरगाव बर्डे या दोन गावांतील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४३७ शेतकºयांची यादी जाहीर केली; मात्र त्यातील २०७ शेतकºयांच्याच बँक खात्यात रक्कम जमा झाली. अनेक वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे ‘बायोमेट्रीक मशीन’वर उमटले नाहीत, असे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्याची माहिती मिळाली.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या असून आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. शेतकºयांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँकेत अथवा स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी