शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:50 IST

२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. १७ डिसेंबरअखेर त्यातील १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचे बँकांमार्फत वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ८३ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके, २९०५ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके आणि ४३४ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असन मदतीकरिता १९७ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार, राज्यशासनाने १९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये ५६.५१ कोटी आणि १३ डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये १२३.४८ कोटी असा एकूण १७९.९९ कोटींचा निधी मंजूर केला. १७ डिसेंबरअखेर या निधीपैकी १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. मदत वाटपात वाशिम जिल्हा क्रमांक एकवर

अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी मंजूर झालेला मदतनिधी वाटपाची प्रक्रिया सद्या सुरू असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक गतीने मदतनिधी वाटपात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. १७ डिसेंबरअखेर प्राप्त निधीच्या ७७ टक्के निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी