शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

वसईत यंदा झाला रेकॉर्डब्रेक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 00:28 IST

यंदा पावसाने वसई, पालघरच्या उपप्रदेशाला धुवून काढले. पावसाचा यंदा रेकॉर्डब्रेक झाला असून तो तब्बल ३ हजार ८६७ मिमी. इतका बरसला.

पारोळ : यंदा पावसाने वसई, पालघरच्या उपप्रदेशाला धुवून काढले. पावसाचा यंदा रेकॉर्डब्रेक झाला असून तो तब्बल ३ हजार ८६७ मिमी. इतका बरसला.गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकट्या वसई तालुक्यात सुमारे १ हजार ७२४ मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुसळधार पावसाने वसईकरांचे अतोनात नुकसान करतानाच ५ जणांचा बळी घेतला. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भातशेतीवर पावसाची अवकृपा झाली असून आणखी काही काळ पाऊस झाला तर भातिपकांवर रोग पसरण्याची भिती व्यक्त होत आहे.दरम्यान, मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत मिळाली आहे.१ जून ते ३० सप्टेंबर या काळात तब्बल ३ हजार ८६७ मिलीमिटर इतका पाऊस झाला. वसई तालुक्यात सलग चारवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरी जीवन ठप्प झाले. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी चारवेळा घुसून शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले होते. दरम्यान, वसईतील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला.

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार