शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी वणवण, महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:48 IST

गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

- वसंत भोईरवाडा - तालुक्यातील गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.या गावात जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होत असून ही पाणीपुरवठा योजना एक महिन्यापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने गावातील नागरिक व महिलांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. गावाच्या बाहेरील तीन विहिरीतून पाणी आणावे लागत आहे तर हे पाणी पिण्या योग्य नसल्याने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणी समस्येबाबत नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा या पाणी समस्येवर तोडगा निघत नसल्याने येथील महिलावर्ग वाडा येथील तहसिल कार्यालयावर हंडा मोर्च काढण्याच्या तयारीत आहेत.गोºहे गाव हे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतले असून गावाची २०११ च्या जनगणनेनुसार २३०० लोकसंख्या आहे तर आजमितीस ती चार हजारापर्यंत पोहचली आहे. गावासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चून सुमारे ८५ हजार लीटर क्षमतेची नवीन पाणी योजना तयार असून नवीन पाण्याची टाकी पाझरत आहे.गेल्या महिन्यापासून आम्हाला या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश महिला शेजारच्या कंपन्यांमध्ये कामानिमित्त जात असतात. त्यांना कामा व्यतिरिक्त घरदार सांभाळून पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.- कल्पना दडेकर,ग्रामस्थ महिला, गोºहे.नवीन पाणी योजनेसाठीच्या टाकीतून तात्पुरत्या स्वरूपात जुन्या टाकीत पाणी घेवून त्यातून गावात सुरळीत पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तसेच अपूर्ण असलेली नवीन पाणीपुरवठा योजना अभियंत्यांनी मान्यता दिल्या नंतर ताब्यात घेण्यासाठी लवकरच पाठपुरावा करू.- रामचंद्र गणेशकरसरपंच, गोे-हे ग्रामपंचायत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाईGopal Shettyगोपाळ शेट्टी