शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी वणवण, महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:48 IST

गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

- वसंत भोईरवाडा - तालुक्यातील गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.या गावात जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होत असून ही पाणीपुरवठा योजना एक महिन्यापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने गावातील नागरिक व महिलांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. गावाच्या बाहेरील तीन विहिरीतून पाणी आणावे लागत आहे तर हे पाणी पिण्या योग्य नसल्याने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणी समस्येबाबत नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा या पाणी समस्येवर तोडगा निघत नसल्याने येथील महिलावर्ग वाडा येथील तहसिल कार्यालयावर हंडा मोर्च काढण्याच्या तयारीत आहेत.गोºहे गाव हे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतले असून गावाची २०११ च्या जनगणनेनुसार २३०० लोकसंख्या आहे तर आजमितीस ती चार हजारापर्यंत पोहचली आहे. गावासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चून सुमारे ८५ हजार लीटर क्षमतेची नवीन पाणी योजना तयार असून नवीन पाण्याची टाकी पाझरत आहे.गेल्या महिन्यापासून आम्हाला या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश महिला शेजारच्या कंपन्यांमध्ये कामानिमित्त जात असतात. त्यांना कामा व्यतिरिक्त घरदार सांभाळून पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.- कल्पना दडेकर,ग्रामस्थ महिला, गोºहे.नवीन पाणी योजनेसाठीच्या टाकीतून तात्पुरत्या स्वरूपात जुन्या टाकीत पाणी घेवून त्यातून गावात सुरळीत पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तसेच अपूर्ण असलेली नवीन पाणीपुरवठा योजना अभियंत्यांनी मान्यता दिल्या नंतर ताब्यात घेण्यासाठी लवकरच पाठपुरावा करू.- रामचंद्र गणेशकरसरपंच, गोे-हे ग्रामपंचायत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाईGopal Shettyगोपाळ शेट्टी