शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

लॉकडाऊनमध्ये ‘रेशनिंग’चा वसई-विरारकरांना आधार! तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्यवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:56 IST

Vasai-Virar News : वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली.

विरार - काेराेनामुळे घेतलेल्या लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल ते ऑक्टाेबर या सात महिन्यांत वसई-विरारकरांनी वसई-विरारमधील शिधावाटप दुकानांतून विक्रमी तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्याची विक्री झाली. शिधावाटप केंद्रातून प्रथमच ९५ टक्के एवढी धान्यविक्री झाली आहे.वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे नागरिकांनी शिधावाटप दुकानांत मिळणारे धान्य घेण्यास गर्दी केली हाेती. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये वसईच्या पुरवठा खात्याने एक लाख ७७ हजार ६०४ क्विंटल धान्य शिधावाटप दुकानांत उपलब्ध केले होते. त्यापैकी एक लाख ६९ हजार ६७३ क्विंटल धान्य लोकांनी घेतले. केंद्र शासनाच्या योजनेनुसार एक लाख ८१ हजार २६१ क्विंटल धान्य देण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ७४ हजार ५४२ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतले. नियमित आणि केंद्र शासनाचे मिळून तीन लाख ८२ हजार १०८ क्विंटल धान्य नागरिकांसाठी देण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख ६७ हजार ४५७ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतल्याची माहिती पुरवठा शाखेने दिली.बायोमेट्रिकद्वारे धान्यवाटप शासनाकडून अंत्याेदय योजनेसाठी १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य योजनेसाठी प्रतिसदस्य गहू दोन आणि तांदूळ तीन किलो मिळतो. काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत लागू केली. शिधावाटप दुकानांत हे बायोमेट्रिक यंत्र बसविले. या पद्धतीने धान्य घेण्याचे प्रमाण ८५ टक्के वाढले. त्यामुळे लाभार्थ्यांना हिश्शाचे धान्य मिळत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.टाळेबंदीच्या काळात नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शासनाने धान्यपुरवठा वाढविला होता. प्रथमच विक्रमी ९५ टक्के धान्यवाटप करण्यात आले.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार