शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

वसई - विरारमध्ये प्लास्टिकबंदीचा फज्जा;  ८० टक्के बंदीचा पालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:53 IST

ठोस कारवाईची मागणी

विरार : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, वसई - विरार शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असून मार्केटमध्ये याचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. दरम्यान, पालिका ८० टक्के प्लास्टिक बंदीचा दावा करत असली तरी, हा दावा शहरात फोल ठरताना दिसतो आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे.

राज्यात २३ जून २०१८ पासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. त्यांनतर वसई - विरार महापालिकेने प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक, किरकोळ विक्र ेते, मच्छी-मटण विक्रेते यांच्याकडे पत्रकांचे वाटप केले होते. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून प्लास्टिकबंदीचा नाराही दिला होता. शहरातील प्लास्टिकच्या अनेक कंपन्यांना सील ठोकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईमुळे भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी देखील प्लास्टिकचा वापर टाळला होता.

प्लास्टिकबंदीच्या आदेशानंतर वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे शहर प्लास्टिकमुक्त झाले होते. मात्र, त्यांनतर पालिकेची कारवाई नरमल्याने पुन्हा प्लास्टिक वापरात आल्याचे शहरातील भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्याच्या गाड्यांवरून दिसते आहे. त्यामुळे वसई-विरारमधील संतोष भुवन, बिलालपाडा, नायगाव, पापडी भागातील विक्रेते, भाजीवाले, हॉटेलवाले उघडपणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू देताना दिसत आहेत. राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली, तरी वसई- विरार महापालिकेमध्ये मात्र ती कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र