शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

वसई - विरारमध्ये प्लास्टिकबंदीचा फज्जा;  ८० टक्के बंदीचा पालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:53 IST

ठोस कारवाईची मागणी

विरार : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, वसई - विरार शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असून मार्केटमध्ये याचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. दरम्यान, पालिका ८० टक्के प्लास्टिक बंदीचा दावा करत असली तरी, हा दावा शहरात फोल ठरताना दिसतो आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे.

राज्यात २३ जून २०१८ पासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. त्यांनतर वसई - विरार महापालिकेने प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक, किरकोळ विक्र ेते, मच्छी-मटण विक्रेते यांच्याकडे पत्रकांचे वाटप केले होते. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून प्लास्टिकबंदीचा नाराही दिला होता. शहरातील प्लास्टिकच्या अनेक कंपन्यांना सील ठोकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईमुळे भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी देखील प्लास्टिकचा वापर टाळला होता.

प्लास्टिकबंदीच्या आदेशानंतर वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे शहर प्लास्टिकमुक्त झाले होते. मात्र, त्यांनतर पालिकेची कारवाई नरमल्याने पुन्हा प्लास्टिक वापरात आल्याचे शहरातील भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्याच्या गाड्यांवरून दिसते आहे. त्यामुळे वसई-विरारमधील संतोष भुवन, बिलालपाडा, नायगाव, पापडी भागातील विक्रेते, भाजीवाले, हॉटेलवाले उघडपणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू देताना दिसत आहेत. राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली, तरी वसई- विरार महापालिकेमध्ये मात्र ती कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र