शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

डहाणूमधील २९ गावांत आठ दिवसांपासून पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:42 IST

चिंचणी, वानगाव, फिडर ब्रेकडाऊन; पाच दिवस वीज नाही, अब्रू चव्हाट्यावर

डहाणू : या तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीतील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या वानगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला चार-पाच दिवसांपासून वीज नसल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात आठ दिवसांपासून पिण्याची पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहे. तर वीज महावितरण कंपनीचा भोंगळ काराभारामुळे चिंचणी, वरोर, वानगाव हे तीन फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील नागरिकांना चार दिवस अंधारात काढावे लागले आहे. त्यामुळे या परिसरातील लोक कमालीचे संतापले असून विजेवर अवलंबून असलेले डायमेकर्स, लघुउद्योजक, कारखानदार यांना हातावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे. परिणामी घरोघरी चालणाºया डायमेकिंग ग्रामोद्योगचे हजारो कुशल-अकुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.डहाणूच्या चिंचणी, वरोर, वाणगाव, कनगाव, ओसार, बावडा, केतरवाडी, डहाणू, गुंगवाडा, तडियाबी इत्यादी गावात तसेच खेड्यापाड्यात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. सोमवार (१० जून) रोजी या परिसरात पावसाची तुरळक सरी पडल्याचे निमित्तच झाले. रात्रभर लोकांना अंधारात काढावी लागली. दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वाटले. परंतु एक-दोन नव्हे सलग गुरुवार (१४ जून) पर्यंत या भागातील गाव पाडे कोळोखात बुडाली. बोईसर येथून वीज पुरवठा करणाºया १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड सुरू झाल्याने शिवाय, चिंचणी, वानगाव, वरोर फिडर अंतर्गत येणाºया गावातील फ्यूज, डिओ, झंपर, डिश जाणे, तारा तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, कंडक्टर उडणे, इत्यादी बिघाड वारंवार सुरू झाल्याने घराघरातील इर्न्व्हटर सोडा परंतु मोबाईल चार्ज होणे अवघड झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाला आहे.विजेचा लपंडाव सुरूचचिंचणी, वानगाव, वरोर हे तीन्ही फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील महावितरणे कर्मचारी तसेच उपअभियंत्यांनी रात्रं-दिवस काम केल्याने शुक्रवार (१५ जून) रोजी प्रचंड विजेचा लपंडाव असला तरी वीजपुरवठा सुरू झाला आहे.विशेष म्हणजे या परिसरात तसेच वानगाव येथील साखरे धरणाजवळ वीजपुरवठा खंडित झाल्याने २९ गाव तसेच पाड्यावरील लोकांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. वानगावात वीज महावितरणच्या हलगर्जीने वीज पुरवठा सुरळीत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई