शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

तलासरी दूरध्वनी सेवा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:19 AM

केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे

तलासरी : केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे. वारंवार ती कोलमडत असून त्या बाबत केलेल्या तक्रारीला सुद्धा कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल विचारला जात आहे.तालुका तसा ग्रामिण व आदिवासी लोकसंख्या असलेला असल्याने येथे फारसे व्यवहार आॅनलाईन नाहीत. मात्र, गत काळात शासनाने ज्या निर्णय प्रक्रीया राबविल्या त्यामुळे सर्वच जनतेला आॅनलाईन प्रक्रीयेशी स्वत:ला जोडावे लागले आहे. मात्र, दररोज येथे इंटरनेटची सेवा डाऊन राहत असल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे.मुळात अधिकारीवर्ग हा पाट्या टाकणारा असल्याने ग्राहकांच्या तक्रारींकडे पहायला कुणालही वेळ नाही अशी स्थिती आहे. या प्रकारामुळे दुरध्वनी केंद्राच्या ग्राहक संख्येवरही त्याचा परीणाम झाला आहे. येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने केंद्र वारंवार बंद पडते त्यामुळे शासकीय कामकाज तसेच बँकांचे व्यवहार थांबत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होतात.सद्या तलासरी दूरध्वनी केंद्राला एकही जबाबदार अधिकारी नाही पण या केंद्राला दिलेला अधिकारी हरीनारायण जयस्वाल हे महिना महिनाभर केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे केंद्र सुरक्षा रक्षक, लाईन मन याच्या भरवशावर चालले आहे