शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अजब कारभार! पाली आश्रमशाळेच्या इमारतीत गुंजचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:26 PM

; ६२१ विद्यार्थ्यांचे नुकसान

- वसंत भोईरवाडा : तालुक्यात रविवारी झालेल्या महापुरात पाली आश्रम शाळेचे संपूर्ण साहित्य पुरात वाहून गेले. यामुळे शाळेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ही संपूर्ण शाळा स्वच्छ करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दहा दिवस सुट्टी देण्यात आली असून यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वास्तविक, या आश्रम शाळेची इमारत आहे. मात्र येथे गुंज आश्रम शाळाचे विद्यार्थी स्थलांतरित केले असल्याकारणाने शाळेची इमारत असूनही या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.पाली आश्रमशाळा पिंजाळ नदीच्या काठावर आहे. यामुळे दरवर्षी या शाळेत पुराचे पाणी भरत असून शाळेचे नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या शाळेसाठी भव्यदिव्य अशी इमारत बांधली आहे. मात्र, ही शाळा तेथे स्थलांतरीत करायला प्रशासनाला वेळ न मिळाल्याने तेथे गुंज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. तीन वर्षे उलटली तरी गुंज आश्रम शाळेच्या इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. शिवाय कुडूस परिसरात त्यांना भाड्याने देखील इमारत मिळत नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे या आदिवासी विद्यार्र्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.दरम्यान, खा. राजेंद्र गावित यांनी गुरुवारी या आश्रम शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी समोरच बांधलेल्या इमारतीत शाळा सुरू करण्याचे आदेश देऊन गुंज शाळेची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.वर्ग खोल्यांची स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून इ.१०वी, १२ वीचे वर्ग मंगळवार पासून सुरू होणार असून इतर वर्गांची शाळा देखील एक दोन दिवसात सुरू होईल. इमारतीमध्ये शाळा हलवण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवर होतात. याबाबत काही बोलता येणार नाही.- अनिल सोनावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प जव्हार