शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

तारापूर एमआयडीसीतील घनकचरा रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:54 IST

पावसामुळे प्रदुषणाचा धोका; महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अटी शर्तींना फाटा

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघालेला सुमारे १४ टन घातक घनकचऱ्याच्या सुमारे दोनशे गोणी बोईसर - चिल्हार फाटा या मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच महामार्गावर उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत.रासायनिक कारखान्यातून निघणाºया घनकचºयाच्या विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या सामुदायिक घनकचरा विल्हेवाट प्रक्रि या केंद्राकडे पाठविण्याच्या प्रदुषण नियंत्रणच्या सूचना असताना अनेक कारखाने त्याकडे दुर्लक्ष करुन रात्री अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. विषेश म्हणजे हा कचरा प्रक्रीयेद्वारे विल्हेवाट लावण्याच्या अटी व शर्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून कारखान्यांना दिलेल्या संमतीपत्रात (कन्सेंट) मध्ये आहेत. अहोरात्र चालणाºया बोईसर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाºया चिल्हार फाटा या मुख्य रस्त्यावरील वाघोबा खिंड, चिर व महामार्गावरील मेंडवड खिंडीत उघड्या वर टाकल्याने धोका वाढला आहे. पावसामुळे तो विरघळून रसायन मिश्रीत पाणी शेतात पसरण्याची शक्यता असून ते पाणी गुरांनी प्यायल्यास त्यांनाही धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे जेव्हा घनकचरा विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविण्यात येतो तेव्हा इन्व्हाईसच्या पाच प्रती काढून पहिली कॉपी तसेच वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रि येनंतर निघालेला घनकचरा व विल्हेवाटीसाठी पाठविलेला कचरा याचा संपुर्ण तपशील एमपीसीबी (तारापूर -एक) उपप्रादेशिक कार्यालयात पाठविणे बंधनकारक असते. मात्र, अश्या पद्धतीने तो उघड्यावर टाकून कराराचा भंग होत आहे.नमूने पृथक्करणानंतर लागणार ‘त्या’ कारखान्यांचा शोधएमपीसीबीच्या तारापूर दोन या कार्यालयातून हा घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे विल्हेवाटीसाठी पाठविण्याची प्रक्रि या सुरू क रण्यात आली असून कचºयाचे नमुने पृथक्करणासाठी एमपीसीबीच्या व मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच तो कचरा कुठल्या उद्योगाचा हे कळणार आहे.अवैधरीत्या टाकलेला घन कचरा उचलण्यात येत असून लवकरच आम्ही तो कचरा कुठल्या कारखान्याचा होता त्याचा शोध घेऊन कठोर करवाई करू- डॉ. अर्जुन जाधव,उप प्रादेशिक अधिकारी (एमपीसीबी, तारापूर-२)

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार