शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:31 IST

पालघर जिल्हाधिकारी : पत्रकारांशी साधला संवाद

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील काही समस्या आणि महत्त्वपूर्ण बाबी पत्रकारांकडून समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनोर - विक्रमगड रस्त्याची झालेली दुरवस्था, कुपोषण तसेच रोजगाराची समस्या, त्यातून होणाºया आत्महत्या, रेशन बायोमेट्रिकचा प्रश्न असे अनेक प्रश्न समोर आले.पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य पोषण आहार, कुपोषण निर्मूलन यासोबतच शेती आणि शेतीशी निगडित रोजगार निर्मितीवर माझा प्राधान्यक्र म असेल असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भात कापणी झाल्यावर रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर आणि मग कुपोषण ही प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली बाब रोखण्यासाठी २५ हजार शेतकºयांसाठी फळझाडे लागवड, हरभरा, चवळी आदी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले. तसेच मनरेगा व इतर योजनांच्या साहय्याने रोजगार निर्मितीवर आपण भर देणार असून जिल्हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढीसाठी सातारा येथे राबविलेला गुणवत्ता सुधार कार्यक्रम इथे राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्य तपासणी नियमितपणे होण्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.घेतली समस्यांची माहितीच्जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३०६ उपकेंद्रे एवढी मोठी सशक्त आरोग्य यंत्रणा असताना इथल्या रुग्णांचा विश्वास मात्र वापी आणि सिल्वासा येथील सरकारी रुग्णालयावर जास्त असतो.च्जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे असलेले आव्हान, तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आदी जिल्ह्यात भेडसावणाºया अनेक समस्यांची माहिती जिल्हाधिकाºयांनी करून घेतली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार