शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:31 IST

पालघर जिल्हाधिकारी : पत्रकारांशी साधला संवाद

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील काही समस्या आणि महत्त्वपूर्ण बाबी पत्रकारांकडून समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनोर - विक्रमगड रस्त्याची झालेली दुरवस्था, कुपोषण तसेच रोजगाराची समस्या, त्यातून होणाºया आत्महत्या, रेशन बायोमेट्रिकचा प्रश्न असे अनेक प्रश्न समोर आले.पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य पोषण आहार, कुपोषण निर्मूलन यासोबतच शेती आणि शेतीशी निगडित रोजगार निर्मितीवर माझा प्राधान्यक्र म असेल असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भात कापणी झाल्यावर रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर आणि मग कुपोषण ही प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली बाब रोखण्यासाठी २५ हजार शेतकºयांसाठी फळझाडे लागवड, हरभरा, चवळी आदी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले. तसेच मनरेगा व इतर योजनांच्या साहय्याने रोजगार निर्मितीवर आपण भर देणार असून जिल्हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढीसाठी सातारा येथे राबविलेला गुणवत्ता सुधार कार्यक्रम इथे राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्य तपासणी नियमितपणे होण्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.घेतली समस्यांची माहितीच्जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३०६ उपकेंद्रे एवढी मोठी सशक्त आरोग्य यंत्रणा असताना इथल्या रुग्णांचा विश्वास मात्र वापी आणि सिल्वासा येथील सरकारी रुग्णालयावर जास्त असतो.च्जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे असलेले आव्हान, तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आदी जिल्ह्यात भेडसावणाºया अनेक समस्यांची माहिती जिल्हाधिकाºयांनी करून घेतली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार