शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:37 IST

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. या गडावरील ८५० पायऱ्यांची चढउतार केल्याने व्यायाम होऊन उत्तम आरोग्य धनसंपदेचा आशीर्वाद लाभल्याची भावना या ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर गडाची स्वछता आणि परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातो.डहाणू रोडपासून महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी वधणा येथे पोहचण्याकरिता १८ कि.मी.चे अंतर असून याकरिता तालुक्यातील विविध भागातून ग्रुप सदस्य मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता येथे दाखल होतात. तेथून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर पायºया सुरू होतात. ८५० पायऱ्यांच्या चढाईनंतर साधारणत: पाऊण तासांनी माथ्यावरील मंदिरात पोहचता येते. तेथे अभिषेक आणि आरतीचा कार्यक्र म आटपून हा ग्रुप माघारी परततो.२२ वर्षांपूर्वी शहरातील सरावली येथे राहणाºया अशोक राजपूत यांनी महालक्ष्मी भक्तांना एकत्र करून हा पायंडा पाडला. दर मंगळवारी हा उपक्र म राबविला जात असल्याने ग्रुपचे नामकरण मंगलग्रुप करण्यात आले. हा ग्रुप लवकरच दोन तपांचा टप्पा गाठणार आहे. या कालावधीत अनेक नवीन सदस्य ग्रुपशी जोडले गेले, तर काही कमी झाले. मात्र या भक्ती मार्गातून सुरू झालेल्या प्रवासात ध्यान साधना तसेच संघटनेचे महत्त्व त्यांना उमगले असून त्यांना सामाजिक भानही आले आहे. त्यातूनच गड परिसरात स्वछता, वृक्षारोपण आदी उपक्रम त्यांच्याकडून राबविले जात आहेत. शिवाय चढाई करताना १७०० पायºयांच्या चढ-उताराने व्यायाम होऊन उत्तम आरोग्याचे देणं त्यांना लाभले आहे.दरम्यान, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा हे भक्त दर्शनाला जातात. शिवाय श्रावणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता हे सदस्य गडावर जाऊन अभिषेक आणि भजन कीर्तनाचा कार्यक्र म मध्यरात्रीपर्यंत करून तेथेच वस्तीला राहतात. त्यानंतर मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर घराकडे मार्गस्थ होतात. तर अश्विन महिन्यात येणाºया नवरात्रीला प्रत्येक दिवशी पहाटे गडावर जाताना, अन्य नागरिकही त्यांच्यासोबत सहभागी होतात.महालक्ष्मी माता हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. २२ वर्षांपासून गडावर दर्शनाला जाताना भक्तीच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती सदस्यांना लाभली आहे. शिवाय स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान वाढीस लागले. त्याचा फायदा प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिमत्वातून जाणवत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी हा आरोग्यदायक भक्तीमार्ग अवलंबवयास हवा. - अशोक राजपूत, संस्थापक, मंगल ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार