सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे ...
तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि.पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास ...
नाच-गाणी, खेळ, मनोरंजन, पारितोषिक, चित्रपट आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सोपारा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीचा सण साजरा केला ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर खाडीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरु असल्याने वसई विरारकडे जाणाऱ्या वाहनांना ५० कि मी चा वळसा घालून जावे लागते आहे ...