सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईला पळवून नेल्याने भविष्यात पालघर सह ग्रामीण भागातील सिंचनासह, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल सर्वसामान्या ...
येथील दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पळून गेल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आशिष काटेला (२१) ह्याने शुक्रवारी सकाळी पालघर स्टेशन ...
तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात. ...
१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही ...
विकासकाविरोधात केलेली याचिका याचिकाकर्ता मनोज कपाडिया यांनी महाग पडल्याचे दिसतं आहे. कारण याचिका अर्थहिन ठरवत हायकोर्टाने त्यांनाच 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ...