लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
मुंबई विभागीय मंडळाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण संख्येत मुले अधिक असलीतरी गुणवत्तेत मुली आघाडीवर आहेत. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परस्पर एकतर्फी केलेली पगारवाढ अमान्य करीत पालघर विभागातील 8 आगारा पैकी 5 आगारातील चालक-वाहकांनी शुक्र वारी मध्यरात्री पासून उत्स्फूर्तपणे बंद आंदोलन सुरु केले. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत ...
बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली. ...
१ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. ...
तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. ...
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. ...