लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जि.प. डिजिटल शाळा फरळेपाडा या शाळेने वर्ष २०१८-१९ या शैक्षणकि वर्षाचा प्रवेशोत्सव आणि नवगतांचे स्वागतासाठी शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ...
यंदा खरीप हंगामाच्या पीककर्जापोटी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने १८० कोटी रुपये कर्जाची तरतूद केली असून त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आहेत. ...
पालघर जिल्ह्यात एकूण २९९ शाळा अनधिकृत व त्यातील ७० टक्के शाळा वसईत याबाबत लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी घेतले असून या शाळांवर करावयाच्या कारवाईंची रुपरेखा ठरविण्यासा ...
वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांन ...
पालघर जिल्ह्यात १९९ शाळा या अनधिकृत असल्याचे जाहीर करुन अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही केले आहे. ...
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची गरज भासते ती लक्षात घेऊन वाडा तहसील कार्यालयाकडून तालुक्यात दाखले वाटप शिबिराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. परंतु... ...
दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठ ...
केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ...